बदलत्या परिस्थितीत BCCI चा नवा प्लान: मायदेशी परतल्यानंतर टीम इंडिया सर्वात आधी कुठे जाणार?
टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2024 जिंकून इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून किताब जिंकला. आता प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, “टीम इंडिया मायदेशी कधी परतणार?” विजयी मिरवणूक आणि सन्मान टीम इंडिया मायदेशी आल्यानंतर त्यांच्यासाठी खास विजयी मिरवणूक काढणार का? BCCI टीमला कसं सन्मानित करणार? या … Read more