शाळेतील 120 विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले, रात्रभर चालले रेस्क्यू, दोन वाजता काढले विद्यार्थ्यांना बाहेर
गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर्यापल्ली गावातील शाळेत पाणी शिरले. यामुळे शाळेत 120 विद्यार्थी अडकले होते. या घटनेमुळे पालक वर्ग खूपच चिंतेत होता. शाळेत पाणी शिरल्यानंतर विद्यार्थ्यांची रेस्क्यू ऑपरेशन गडचिरोली जिल्ह्यातील सूर्यापल्ली गावातील शाळेत दुपारपासून पाणी शिरू लागले. पाण्याचा वेग वाढल्यामुळे 120 विद्यार्थी शाळेत अडकले. पालक आणि प्रशासन पाऊस कमी होण्याची वाट पाहत … Read more