पावसाचा खेळखंडोबा: टीम इंडिया-कॅनडाचा सामना पुन्हा रद्द, दोन्ही संघांना 1-1 गुण

IND vs CAN abandoned

क्रिकेट चाहत्यांना सलग दुसऱ्या दिवशी निराशा मिळाली आहे. पावसामुळे ओल्या झालेल्या खेळपट्टीमुळे टीम इंडिया विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. पावसामुळे सामना रद्द सामना रद्द झाल्याने भारत आणि कॅनडा या दोन्ही संघांना 1-1 गुण दिला आहे. हे समजण्यासारखे आहे की, 14 जून रोजी … Read more

सुनेत्रा पवार केंद्रात मंत्री होणार का? अजित पवार यांच्या पत्नीचं धक्कादायक खुलासा!

featured 50

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्रिपदाबाबतच्या मागणी आणि सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेवर निवड यावर सध्या मोठी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिपदाची मागणी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे मोदी 3.0 सरकारमध्ये राष्ट्रवादीला राज्यमंत्री पद देण्यात येणार होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्रिपद भूषवले आहे, त्यामुळे … Read more

मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात, राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी!

featured 49

मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. दादर परिसरात सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे. यंदाच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याचे दिसत आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या भागात मुसळधार पावसाचा सांगितला आहे. मान्सूनची दमदार सुरुवात राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईतही मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे. शुक्रवार सकाळपासून मुंबईत … Read more

डोंबिवली एमआयडीसीतील दोन भीषण आगींनंतर कंपन्यांचे स्थलांतर: पुढे काय होणार?

featured 47

डोंबिवली येथील एमआयडीसी भागात नुकत्याच गेल्या महिन्याभरात दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. महिन्यापूर्वी अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला, ज्या स्फोट मध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला आणि 72 पेक्षाही अधिक जखमी झाले. ही घटना संपताच या घटनेनंतर 12 जून ला मालदे आणि इंडो अमाईन्स कंपन्यांनाही आग लागली. या घटनांमुळे प्रशासनाला जाग आली आणि स्थानिक … Read more

मनोज जरांगे पुन्हा उपोषणावर, मकरंद देशपांडे म्हणतात – ‘आता त्यांच असणं..’

featured 46

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु झालेलं आंदोलन, आता त्याच आंदोलनाने मोठे स्वरूप घेतले आहे. या आंदोलनातून सोबतच मनोज जरांगे पाटील यांचे नाव सध्या राज्यातच नव्हे तर देशभरात गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मुंबईची वाट धरली होती, मात्र मुंबईच्या वेशीवरच राज्य सरकारला मनोज जरांगे यांचे आंदोलन थांबवण्यात यश आले. पण, आता पुन्हा एकदा या आंदोलनाने व्यापक … Read more